"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

बालापूर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक ग्रामीण गाव आहे. हे गाव शेतीप्रधान असून, पारंपरिक ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवनशैली आणि सामाजिक ऐक्य यासाठी ओळखले जाते.

भौगोलिक स्थान:

बालापूर हे गाव येवला शहरापासून सुमारे  १० ते १५ कि.मी. अंतरावर आहे.

हे गाव नाशिक विभागात येते आणि दिंडोरी, निफाड, आणि कोपरगाव या भागांशी जवळीक साधते.गावाचा परिसर सपाट आणि सुपीक आहे, त्यामुळे शेतीस पोषक आहे.

अर्थव्यवस्था आणि शेती:

गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे.

प्रमुख पिके:

कांदा,गहू,ज्वारी,बाजरी,ऊस कांद्याचे उत्पादन येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असून, बालापूरसुद्धा त्यात पुढे आहे.

औद्योगिकीकरण येतंय, पण परंपरा जपली जातेय. इथं मातीचा गंध आहे, पण त्यात यंत्रांचं सूर मिसळू लागलाय. इथं देवळात दोन मूर्ती आहेत, पण गावाच्या हृदयात एकच माणुसकी आहे. खतवडचं नाव मोठ्या नकाशावर असो वा नसो, पण एक-ना एक दिवस नक्कीच गाव नावा रूपास आणण्याची ग्रामपंचायतचे उत्साही सरपंच,उपसरपंच,ग्रा.प अधिकारी  व सदस्य मंडळ व ग्रामस्थ खुणगाठ मनाशी बाळगून असल्याचे दिसून येत आहे . संकलन-सुकदेव खुर्दळ-उपसरपंच ग्रामपंचायत खतवड, बाणगंगा नदी गावाच्या पायथ्याशी वाहते,तर मोती नाला गावाला वळसाघालून सौदर्यात भर घालतो, कधी शांत, कधी खळखळाट करणारे नदी-नाले पावसाळ्यात ही गावाच्या साक्षीने नाचते,  इथली माती म्हणजे गावकऱ्यांचं गर्भसंपन्न बँक खाते. त्यात मोलमजुरीचा घाम, शेतीचा कष्ट आणि भविष्याचं रोपटं रुजवलेलं आहे. आणि हे सगळं सांभाळणारे माणसं प्रेमळ, सहकार्यशील आणि जिद्दी.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

लोकसंख्या आकडेवारी


178
978
90
88

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo